७०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती, दरमहा १५० ते ३०० तक्रारी; ८० टक्के प्रश्न मार्गी लागल्याचा दावा, आता ९० टक्क्यांचे लक्ष्य… श्रीगोंदा | दि. ०८ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी केवळ आश्वासने न देता प्रशासनाला थेट नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणून श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी २०२५ पासून सुरू केलेल्या जनता दरबाराने तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण ...
व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा, पोलिसांसाठी व्यापाऱ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरा देण्याचा निर्णय श्रीगोंदा | दि. ०७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, कानठळ्या बसविणारे बँड, रात्री उशिरापर्यंत होणारा फटाक्यांचा आवाज आणि सायलेन्सरमध्ये बदल करून धावणाऱ्या बुलेटचा कर्कश ...
सहकाराच्या पटावर प्रभाव, निवडणुकीच्या गणितात निर्णायक भूमिका आणि राजकीय वैराची किनार; श्रीगोंदा तालुक्यात चर्चांना उधाण श्रीगोंदा | दि. ०६ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दानशूर प्रतिमा, स्थानिक सहकार संस्थांवरील प्रभाव, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत आणि सेवा ...
भाजपच्या माध्यम विभागातील राज्यस्तरीय जबाबदारी म्हणजे विश्वासाची पावती; पत्रकारितेच्या अनुभवाला संघटनात्मक कार्याची जोड मुंबई | प्रतिनिधी राजकारणात पद मिळणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसते, तर त्या पदामागे पक्षाने दाखविलेला विश्वास, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि जबाबदारीचे मोठे दायित्व दडलेले असते. श्रीगोंद्याच्या मातीतून पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे अमोल कविटकर यांच्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक : माध्यम ...
श्रीगोंदा | दि.२५ जुलै २०२६ गणेश कविटकर नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना, दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीमाराचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ...
कांद्याला २५ रुपये हमीभाव द्या; फसवा शासन निर्णय रद्द करा श्रीगोंदा | दिनांक ८ जून 2026 गणेश कविटकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति किलो किमान २५ रुपये हमीभाव तात्काळ जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी जाहीर केलेला शेतकरीविरोधी व दिशाभूल करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा ...
श्रीगोंदा, दि. ६ जून : 2026 गणेश कविटकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा, कर्जमाफीतील त्रुटी दूर कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी व श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी भव्य ट्रॅक्टर रॅली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले ...
श्रीगोंदा | दि. 06 एप्रिल 2026 गणेश कविटकर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संगठन सृजन अभियान अंतर्गत श्रीगोंदा येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नियुक्त निरीक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष भेटी देत असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीस मुख्य निरीक्षक सरत राऊट, ज्येष्ठ नेते ...
दरवाढ तात्काळ मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा | दि. 13 मार्च 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात शासनाने केलेल्या वाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध ...
श्रीगोंदा | दि. २३ जानेवारी गणेश कविटकर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात इतिहासात प्रथमच महिलेला संधी… सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या व्हाईस चेअरमन पदावर सौ. मेघा संदीपराव औटी यांची एकमताने निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि कारखान्याच्या ५१ व्या ऐतिहासिक गळीत हंगामात प्रथमच एका महिलेला व्हाईस चेअरमन पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त ...









