विसापूर : दि. 25 मे 2026 गणेश कविटकर “दत्तात्रय गावडे गुरुजींनी शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर महेश्वर पतसंस्था व मल्टीस्टेटचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थेने १७ शाखांचा विस्तार करत तब्बल ३४० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी विश्वासपात्र आणि सर्वसामान्यांच्या हिताची आहे,” असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी काढले. विसापूर येथे महेश्वर मल्टीस्टेट क्रेडीट ...
आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत रामदास झेंडे मित्रमंडळाचा समाजाला आदर्श संदेश श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर आयुष्यभर कष्ट, त्याग आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीला देणाऱ्या ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. माता लिलाबाई झेंडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामदास झेंडे मित्रमंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील तब्बल १६३ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या ...
UPSC मधून केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती; रेसिडेन्शियल हायस्कूलतर्फे विशेष गौरव श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर अहिल्यानगर : “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या सुविधा किंवा आर्थिक बळाची गरज नसते; जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच यशाची खरी त्रिसूत्री आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) माध्यमातून केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झालेले महेश ...
कर्तृत्ववान आयपीएस धनंजय कुलकर्णी यांच्यावर मुंबई पूर्व विभागाची धुरा…. श्रीगोंदा | दि. 21 मे 2026 गणेश कविटकर श्रीगोंदा : तालुक्यातील भानगाव या ग्रामीण मातीतून उभारी घेत देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलीस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय ...
श्रीगोंदा | दि. 10 मे 2026 गणेश कविटकर जनगणना 2027 अंतर्गत ग्रामीण भागातील घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांचे 12 दिवसीय प्रशिक्षण शिबिर श्रीगोंद्यातील महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. 16 मे ते 14 जून दरम्यान पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कामकाजासाठी श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी एकूण 597 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतील बंद पडलेले अथवा अडचणीत सापडलेले तब्बल 17 साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले असून, सुमारे 11 लाख ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांना आर्थिक न्याय देण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे केवळ एका महिन्याचे ऊस बिल ...
तरुण पिढीने पानिपतचा वारसा जपावा – मराठा राजेश कल्याण यांचे आवाहन श्रीगोंदा | दि. 07 मे 2026 गणेश कविटकर १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात महाराष्ट्रातून हरियाणात गेलेल्या आणि तेथेच स्थायिक झालेल्या मराठा वीरांच्या वंशजांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राशी भावनिक नाळ जोडण्यासाठी “पानिपत महाराष्ट्र संपर्क अभियान” अंतर्गत श्रीगोंदा शहराला भेट दिली. इतिहास, पराक्रम आणि बंधुत्वाच्या स्मृतींना उजाळा देणारा हा दौरा श्रीगोंदेकरांसाठी प्रेरणादायी ...
श्रीगोंदा | दि. 06 मे 2026 गणेश कविटकर जीवन किती अनिश्चित असतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंद्यातील संदीप बजरंग घोडके यांची कहाणी. वयाची अवघी चाळीशी… खांद्यावर संसाराची जबाबदारी… दोन लहान मुली, एक मुलगा आणि पत्नी असा आनंदी कुटुंबवत्सल संसार; पण २०२३ पासून या कुटुंबावर जणू संकटांची मालिका कोसळली आहे. संदीप यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्या आयुष्याचा संघर्ष अधिकच भीषण ...
श्रीगोंदा | दि. 05 मार्च 2026 गणेश कविटकर शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करून मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक बाजीराव भोसले (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रुपेश अशोक पवार (रा. कानमंडले ता. चांदवड, जि. नाशिक) याने स्वामी बाळासाहेब ...
श्रीगोंदा | दि. 01 मे 2026 गणेश कविटकर इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले तिसरे पानिपत युद्ध आजही मराठी मनात अभिमान आणि वेदनेची जाणीव जागवते. १७६१ साली झालेल्या या महायुद्धात महाराष्ट्रातून गेलेल्या लाखो मराठा वीरांनी यमुनेच्या काठावर पराक्रमाची परमोच्च सीमा गाठली. या रणांगणात अनेक वीर कधीच मायभूमीत परतले नाहीत, पण त्यांनी जपलेली शौर्यपरंपरा आजही त्यांच्या वंशजांच्या रूपाने जिवंत आहे. या ऐतिहासिक वारशाचा ...









