नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयाने हाहाकार; ३५० हून अधिक मृत, १,३०० पेक्षा अधिक बेपत्ता; युद्धपातळीवर बचावकार्य काठमांडू : हिमालयातील हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यानंतर आलेल्या महाभयंकर अचानक पुरामुळे नेपाळ आणि तिबेट सीमेवरील परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. पाणी, चिखल, दगड आणि मलब्याच्या प्रचंड लोंढ्याने गावे, घरे, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्प वाहून गेले असून नेपाळ व तिबेटमध्ये मिळून ३५० हून अधिक ...
आमदार विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वगुणांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक; श्रीगोंदकरांना केले भावनिक आवाहन श्रीगोंदा |दि. २० ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर “आमदार विक्रम पाचपुते हे उत्कृष्ट वक्ते असून समाजातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. अभ्यासू, तरुण आणि गुणी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीगोंदकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी विक्रमला सुट्टी द्यावी,” असे आवाहन भाजपा ...
सलग आठव्या वर्षी प्लॅस्टिक स्वच्छता मोहिम; ८ तालुक्यांतील शिवदुर्ग मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग श्रीगोंदा | दि. १९ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये इतिहास, निसर्ग, साहस आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवत महाराष्ट्राच्या ट्रेकिंग विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनची १०५ वी मोहीम नुकतीच उत्साहात पार पडली. श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य अनुभवत भोरगिरी ते भीमाशंकर या सुमारे आठ ...
श्रीगोंदा : दि. १५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक किल्ले धर्मवीरगडावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला आणि स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभक्तीच्या उत्साहात साजरा झाला. ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रप्रेम यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागवली. राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक तसेच श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे व नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...
७०० हून अधिक नागरिकांची उपस्थिती, दरमहा १५० ते ३०० तक्रारी; ८० टक्के प्रश्न मार्गी लागल्याचा दावा, आता ९० टक्क्यांचे लक्ष्य… श्रीगोंदा | दि. ०८ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी केवळ आश्वासने न देता प्रशासनाला थेट नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणून श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जानेवारी २०२५ पासून सुरू केलेल्या जनता दरबाराने तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण ...
व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा, पोलिसांसाठी व्यापाऱ्यांकडून सीसीटीव्ही कॅमेरा देण्याचा निर्णय श्रीगोंदा | दि. ०७ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याला बाधा आणणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, कानठळ्या बसविणारे बँड, रात्री उशिरापर्यंत होणारा फटाक्यांचा आवाज आणि सायलेन्सरमध्ये बदल करून धावणाऱ्या बुलेटचा कर्कश ...
सहकाराच्या पटावर प्रभाव, निवडणुकीच्या गणितात निर्णायक भूमिका आणि राजकीय वैराची किनार; श्रीगोंदा तालुक्यात चर्चांना उधाण श्रीगोंदा | दि. ०६ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दानशूर प्रतिमा, स्थानिक सहकार संस्थांवरील प्रभाव, लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत आणि सेवा ...
न्यायालयीन कागदपत्रे पुढे करत अॅड. राहुल जामदार यांचा पलटवार; “९.२५ कोटींच्या रकमेचा नाहाटांशी काडीमात्र संबंध नाही” श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर ९ कोटी २५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाशी बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांचा संबंध जोडणे हे वस्तुस्थितीचा विपर्यास असून, न्यायालयीन कागदपत्रे याला स्पष्टपणे छेद देतात, असा जोरदार दावा नाहाटा यांचे वकील अॅड. राहुल ...
“मार्च २०२५ मध्ये विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नाला अखेर यश; जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय” श्रीगोंदा | दि. ०५ ऑगस्ट २०२६ गणेश कविटकर पनीरच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग पनीरविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे आणि बंदीच्या निर्णयाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मनापासून स्वागत केले आहे. हा निर्णय केवळ ...








